Posts

सांगा शेती करू कशी. ?

जनता सारी  झोपली  का ? शेतकऱ्यावर कोपली का ? आत्महत्येची कारणे त्याच्या सांगा तुम्ही शोधली का ? शोभली का तुम्हाला भाकरी त्याच्या कष्टाची दोन रुपयाच्या भाजीसाठी वाद केला त्याच्याशी चार घोट पाणी पिऊन खेटर घेतलं उषाशी पोशिंदा तो जगाचा आज झोपला र  उपाशी सांगा शेती करू कशी?    करू कशी ? पोटाची खळगी भरू कशी कांद्याला भाव नाय ऊसाला भाव नाय तुरीला भाव नाय खाऊ काय? आलेल्या पैश्यात उधारी दिली मी सावकाराला देऊ काय? पोराच्या शाळेची फीज नाही भरली पोराला घरीच ठेवू काय एकच दिसतो पर्याय आता गळ्याला फास मी लावू काय? व्यापाराची मनमानी सरकारची आणीबाणी शान के साथ यांचा थाट कष्टकऱ्यांच्या डोळ्यात पाणी पाणी कसे देऊ शेताला वीज दिली रात्रीची रात्रीच्या त्या काळोखात भीती विंचू सापाची सांगा शेती करू कशी? करू कशी? पोटाची खळगी भरू कशी भरू कशी? मेहनत करून पिकविलेल्या मालाला आमच्या कमी भाव सरकारं जरी बदललं तरी कागदावरच हमी भाव भेगा पडल्या धरणी मायला दुष्काळी झाली परिस्थिती सर्वे,  दोरे खोटे सगळे प्रचारासाठी उपस्थिती जिवाच्या पल्याड ...

spirituality

Spirituality means observing life as it is. To see the reality without any emotions, memory. Observing the things as it is. & Acting according to that. We all made of same material. Although we have different biological basis. First thing we have to consider is iam not this body. Iam beyond this body. Because I don't have any control over my heartbeats, respiration , digestion & all other biological activities in this body . Then how should you say that iam this body. Scientifically we can say that iam not this  body.    To surrender ourself to the creator of this World is nothing but spirituality.

मी एक शेतकरीपुत्र

Image
शेतकरी उभ्या जगाचा पोशिंदा असे म्हणतात.  खरंच आज शेतकर्‍याला  समाजात प्रतिष्ठेचे स्थान आहे का?  तो देखील समाजातील महत्त्वाचा घटक आहे. तो दिवस-रात्र शेतामध्ये कशाचिही परवा न‌ करता राबतो.  पण त्याच्याकष्टाला कवडीमोलाची देखील  किंमत नाही आपल्या समाजात.             तो अनेक  संघर्ष करून एखाद पिक पिकवतो. बी-बियाणे, खते, मशागत, मजुरांचा खर्च, ... ईत्यादी.  तो जेव्हा बाजारात आणतो त्याला योग्य भाव नाही मिळत. त्याचा एकूण खर्च देतील निघत नाही. मग काय करणार शेतकरी खचणार नाही तर काय होणार. त्याच्यामागे देखील सावकाराचे कर्ज असतो, मुलाबाळांचा शिक्षणाचा खर्च असतो, जीवनाच्या गोष्टी , मुलीचं लग्न असतं अशा अनेक गोष्टी असतात. मग तो आत्महत्या सारखा मार्ग निवडतो. त्याला आर्थिक पाठबळ देणारं कुणीच नसतं मला एक प्रश्न  पडतो आपण भाजीपाला खरेदी करतानाच काय बरं फारसा विचार करतो. आपण बाकिच्या   गोष्टी खरेदी करताना फारसा विचार करत नाही. तिथे गुपचूप पैसे देतो MRP नुसार. कारण त्याची किंमत ठरलेली असते. मला सांगा शेतकऱ्यांना का अधिक...

रट्टामारू डिग्रीचा उपयोग शून्य

Image

Instant gratification.

Instant gratification is becoming the enemy of youngsters. They're all are stuck into that. Due to that our  brain programed like that  it becomes Hungary for instant gratification. Due to that youngsters are wasting their to much valuable time. They lose patience while doing any work.it has biological basis that's why it is so strong. it releases hormones like dopamine & we become Happy.That's why it is addictive

Mountain

तुला बघता क्षणी, मी अलगपणे माझ्या विचारांपासून दूर होतो , जणू काही मी   निर्विचारहोउन जातो. तुझे ते रमणीय दृष्य जेवढे डोळ्यात समावता येईल तेवढे समवण्याच प्रयत्न मी करतो. त्या विलक्षण अश्या चित्रकडे बघत मी एकच विचार करत आहे की , तुला बनवणारा तो चित्रकार किती महान असेल . तुझ्या पायथ्याशी थांबून मी स्वतः जरी क्षुद्र प्राण्या सारखा दिसत असेल, तरी तुला बघन्याचे सौभाग्य जे लाभले. ना जाणे कित्येक युग लागले असतील तुला बनण्यासाठी , ना जाणे कित्येक सोसावे लागले असतील तुला आणि आता तुला भूमाता ने अतिशय सुंदर सजविले आहे. तुझ्यात काही तरी आहे सांगण्यासारखे आहे ,जे प्रत्येकाला आयुष्यात दिशा देऊ शकेल ,कदाचित? अश्या त्या ना विसरता येणाऱ्या दृशाला मी सांगू इच्छितो की, Mountain , I love you!!                                             -  adrsh patil

निसर्गाचं संकेत वेळीच ओळखा.

आज कळालं निसर्गापुढे माणूस काहीच करू शकत नाही. आज माणूस प्रगतीच्या दिशेने चाललेला आहे, प्रगती  करत आहे पण त्याचं निसर्गाकडे लक्ष नाही. प्रगतीच्या नावाखाली माणूस निसर्गाची भरमसाठ हानी करतोय.  निसर्गाला त्याच्या परिणे त्याला राहू द्या ना त्यात हस्तक्षेप कशाला करता. आज प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढत आहे, वृक्षतोड वाढत आहे. याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे तर  लागणारच आहेत वृक्षलागवडीचे महत्त्व सर्वांनाच माहीत आहे पण वृक्ष लागवड कोण करत नाही, केलं तरी पण ते दाखवण्यापुरतेच. उद्या भविष्यकाळात ऍसिड रेन, तोंडाला ऑक्सिजनचे मास्क लावून फिरण्याची वेळ आली तर नवल समजू नका, पाण्यासाठी युद्ध अशा गोष्टी होणार आहेत. वातावरणात शुद्ध ऑक्सिजन फार कमी झालेला आहे, प्रचंड प्रमाणात वायुपदूषण झालेला आहे. पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरण्याची गरज आहे. उगी ऊठसूट खाजगी वाहनाने फिरणे हे योग्य नाही. मला इथे एकच सांगायचे आहे निसर्गाची आपण काळजी घेतली पाहिजे वृक्षलागवड, जलसंवर्धन , वायुप्रदूषण कसे कमी होईल याकडे वेळीच लक्ष दिले पाहिजे.